
नवी दिल्ली: () आपल्या '' () या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवांद साधत आहेत. पंतप्रधानांच्या मासिक रिडिओ बुलेटीनचे हे ६८ वे संस्करण आहे. या पूर्वी कारगिल विजय दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्या वेळी त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता. पाहुया, 'मन की बात'च्या माध्यमातून काय म्हणत आहेत, पंतप्रधान मोदी... Live अपडेट्स... >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी थोड्याच वेळात सुरू होईल संवाद... >> गेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी स्वच्छता आणि करोना या महत्वाच्या मुद्यांवर देखील भाष्य केले होते. >> गेल्या वेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानवर देखील निशाणा साधला होता. >> या पूर्वी कारगिल विजय दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला होता. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी काय बोलणार याबाबत देशातील जनतेत उत्सुकता. >> पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मन की बात'च्या ६८ व्या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32FnzEC
0 Comments