Ticker

6/recent/ticker-posts

मटा संवाद: वाचा सर्व लेख एका क्लिकवर

भारताने तैवानचं कार्ड वापरलं, तर आम्ही भारतातील काही राज्यांतील फुटीरतावादी संघटनाना पाठिंबा देऊ, अशी धमकी नुकतीच चीनने भारताला दिली. मात्र १९९५ पासून भारत-तैवान यांच्यात प्रतिनिधी पातळीवरचे व्यापारी संबंध आहेत. आता त्यात वाढ होत असेल तर, चीनची अपेक्षित पोटदुखी सुरू होर्इलच. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत चीनला शह देणं, हीच आपली आज राजनैतिक गरज आहे!

from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2BIbghd

Post a Comment

0 Comments